‘सत्ता’तुराणां न भयं न लज्जा ।
21/07/2018
कलम 497 रद्द: व्यभिचार हा गुन्हा नाही
02/10/2018
बुधवारी रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात झालेल्या वायुगळती अपघातात ४८ माकडं मृत्युमुखी पडली आहे तर १००हून ...
Read moreआरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी रात्री अंबरनाथ येथे प्रवीण गोसावी नावाच्या तरुणाने केलेल्या...
Read moreनवी मुंबईकरांना मुंब्रा येथे येण्यासाठी आता रेल्वे किंवा वाहतुकीचे धक्के सहन करायला नाही लागणार कारण हा प्रवास करण्यासाठी आता थेट...
Read moreठाणे आणि मुंबईकरांना येत्या काही दिवसात भाजीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मंगळवारी एपीएमसी येथील भाजी व्यापाराकडून बाजार बंद ठेवण्यात...
Read moreनवी मुंबईत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार यांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंगीचे औषध देऊन...
Read moreगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील नेरुळ-खारकोपर या टप्प्यावरील सेवा अखेर सोमवारपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी रविवारी सकाळी ११...
Read moreदिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वापर होत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निरूपयोगी झाल्यानंतर त्यांचे एकत्रित संकलन करून शास्त्रोक्त पद्धतीन विल्हेवाट लावण्याच्या हेतूने नवी...
Read moreपेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानंतरही ड्रायवरला इतर भाड्यापेक्षा कमी भाडे दिले जाते. तसंच फक्त सहा रुपये किलोमीटर मागे त्यांना दिले जातात....
Read moreदिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमी तत्पर असलेल्या नवी मुंबई पालिका अपंग व विशेष मुलांसाठी सानपाडा जुईनगर सेक्टर १० येथे सहा एकरवर आगळंवेगळं...
Read moreमुंबईकरांना सद्या ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि तिच्या उपनगरीय शहरांचं उष्णतामान कमालीचं वाढलंय. सोमवारी...
Read moreसप्टेंबर २०१७ रोजी केलेल्या ठरावानुसार आता प्रवाशांच्या खिशातून रात्रीच्या प्रवासासाठी असेल त्या तिकिटापेक्षा २ रुपये अतिरिक्त घेण्यास १ ऑक्टोबरपासून सुरुवात...
Read moreविद्यार्थ्यांच्याआरोग्यासाठी तसेच त्यांचे शारीरिक बळ वाढवण्यासाठी महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकस आहार योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराऐवजी चिक्की...
Read moreमध्य रेल्वेने २ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता लोकल’ चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल गाडीच्या डब्यांवर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणारे संदेश...
Read moreकोणत्याही महामार्गावरील भुयारी मार्ग हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असतो. मात्र काही महामार्गाचे काम पूर्ण होऊनही तेथील लोक त्या भुयारी मार्गाचा...
Read moreदहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी पोलीस प्रशासन आणि मुंबई...
Read moreनवी मुंबईची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. केंद्र सरकारने केलेल्या राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात नवी मुंबई दुसऱ्या स्थानी आली आहे, मात्र अन्य...
Read moreवाढती महागाई आणि कागद व मशिनच्या किमतींत झालेली वाढ आदी कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. व्यवसायातील ही तूट भरून...
Read moreप्रदूषणाच्या मगरमिठीतून मिठी नदी मुक्त करणाऱ्या प्रकल्पाचा अखेर श्रीगणेशा होणार आहे. फिल्टरपाडा ते पवई जलविभाग यार्ड या परिसरातील १.३ कि.मी....
Read moreसिडकोचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प ठेकेदाराच्या नियुक्तीअभावी रखडला आहे. या मार्गावरील ११ पैकी पाच स्थानकांचे काम मागील दोन अडीच वर्षांपासून ठप्प...
Read moreगोराईच्या खाडीमध्ये अधूनमधून तुरळक प्रमाणात दिसणाऱ्या फ्लेमिंगोंनी यंदा मोठ्या प्रमाणात खाडीला भेट दिल्याने फ्लेमिंगोंचे स्थलांतर हा चर्चेचा विषय बनला. मालाडच्या...
Read more
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
© 2018 Marathi.netive.in